Wednesday, June 1, 2016

नगरेची रचावी | जलाशये निर्मावी | महावने लावावी | नानाविध |'' असे म्हणून संत ज्ञानदेव पर्यावरण  संवधर्न चा विचार देतात ,तर संत तुकाराम'' सिंचन करिता मूळ| वृक्ष ओलावे सकळ ''असे  म्हणणारे तुकाराम आजच्या ठिबक सिंचनाचाच विचार व्यक्त करत नाहीत का?

No comments:

मराठी भावगीत !

मराठी भावगीत म्हटले की काही नावे खास आठवतात. ती म्हणजे खळे, पाडगावकर,दत्त,दाते ,इत्यादी .ना.घ.च्या शीळ या काव्या पासून मराठी भ...