Thursday, June 2, 2016

निकाल लागला .दहावी ,बारावीनेर काय ? असा प्रश्न सर्व पाल्कासमोर आणि त्यांच्या पाल्यासमोर पडलेला ,सर्वांचे चेहरे चिंताग्रस्त ,पुढे काय होणार/ कुठे नंबर लागणार ? जे होणार ते होणारच आहे ,काही गोष्टी अटल असतात ,जे घडायचे आहे ते घडणारच असते मग काळजी का करायची ,आपल्या काळजीने काही फरक पडत नसतो,पण एक मात्र  खरे  आहे; तुमच्या या काळजीचा,चिंतेचा आणि आपल्या मुलाबाबतच्या अवास्तव  अपेक्षा ,इच्छा -आकांक्षेचा या भांडवलशाही  अर्थव्यस्थेतील शिक्षणाच्या बाजारपेठेने  अचूक फायदा घेतला आहे .ही मानसिकता बदलायला हवी ,मुलाचा काळ लक्षात घ्यायला हवा .त्याचे मालक बनण्यापेक्षा पालक बनायला हवे.

No comments:

मराठी भावगीत !

मराठी भावगीत म्हटले की काही नावे खास आठवतात. ती म्हणजे खळे, पाडगावकर,दत्त,दाते ,इत्यादी .ना.घ.च्या शीळ या काव्या पासून मराठी भ...